शिक्षण घेत असतांना..
प्रत्येक student हाच विचार करतो की, मी या वर्षी दाहवीत आहे. मला खूप टक्केनी पास वायचं आहे. नेमकं पास वायचं म्हणजे काय? त्याचसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. कारण आपल life इतूनच सुरु होत असतो. आपण कोणत क्षेत्रात हूशार आहो, हे आपलाल शोधने गरजेच असतो. आपण आपल life मध्ये काहीही करयच असेल तर आपण जीते हूशार आहो, जे आपलाल आवडते, तेच क्षेत्रात गेल पहीजे. आपण जिवन जागत असतांना, आपण कोण आहो? आपण काशा वगतो? कोणाशी कसं बोलतो? याचं वरुन आपण कसे आहो हे ठरत असतो.
शिक्षण घेत असतांना, आपल्याला खूप अडचणी येत असतात. आपण पुस्तक वाचतो, पण त्यामध्ये अपलाल ते शब्द कडतात का? ते समाजातात का? हे महीत करून घेणे गरजेच असतो. आपण लिहतो, वाचतो पोपट पंची सरक बडबड बोलणे याल काहीही आर्थ नाही. हा यूग विज्ञान चा यूग आहे. नवनवीन शोध लागत आहे. आपलाल जर जग शोबत जाच असेल, तर आपण जग शोबत चालाल पहीजे. एक तर आपल भगतील मूलान कोणीही हीशर मनत नाही. जर लोका समोर आपण काय आहो हे दाखवाचं असेल तर, आपण ही हूशर आहो हे लोकान पाठवूण देणे गरजेच आहे.
सकाळी जेव्हा हरिण उठाते तेव्हा विचार करतो की आज जर मी जोवरत नाही धावलो तर मझा शिकर केला जाईल. आणि जेव्हा सिंहा उठातो तेव्हा ही विचार करतो कीआज जर मी शिकार नाही केला तर उपशी मरूण जाईन. म्हणून प्रत्येक वेळी कोणताही कामासाठी तयार राहा. तूम्ही जर तयार नसंल तर समोर जाऊ शकणार नाही.
म्हणून विध्यार्थी मित्रानो खूप अभ्यास करा. शिक संघटीत वा, संर्घष करा.
धन्यावाद
(विलास वेलादी)
(वर्ग १० वा)
प्रत्येक student हाच विचार करतो की, मी या वर्षी दाहवीत आहे. मला खूप टक्केनी पास वायचं आहे. नेमकं पास वायचं म्हणजे काय? त्याचसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. कारण आपल life इतूनच सुरु होत असतो. आपण कोणत क्षेत्रात हूशार आहो, हे आपलाल शोधने गरजेच असतो. आपण आपल life मध्ये काहीही करयच असेल तर आपण जीते हूशार आहो, जे आपलाल आवडते, तेच क्षेत्रात गेल पहीजे. आपण जिवन जागत असतांना, आपण कोण आहो? आपण काशा वगतो? कोणाशी कसं बोलतो? याचं वरुन आपण कसे आहो हे ठरत असतो.
शिक्षण घेत असतांना, आपल्याला खूप अडचणी येत असतात. आपण पुस्तक वाचतो, पण त्यामध्ये अपलाल ते शब्द कडतात का? ते समाजातात का? हे महीत करून घेणे गरजेच असतो. आपण लिहतो, वाचतो पोपट पंची सरक बडबड बोलणे याल काहीही आर्थ नाही. हा यूग विज्ञान चा यूग आहे. नवनवीन शोध लागत आहे. आपलाल जर जग शोबत जाच असेल, तर आपण जग शोबत चालाल पहीजे. एक तर आपल भगतील मूलान कोणीही हीशर मनत नाही. जर लोका समोर आपण काय आहो हे दाखवाचं असेल तर, आपण ही हूशर आहो हे लोकान पाठवूण देणे गरजेच आहे.
सकाळी जेव्हा हरिण उठाते तेव्हा विचार करतो की आज जर मी जोवरत नाही धावलो तर मझा शिकर केला जाईल. आणि जेव्हा सिंहा उठातो तेव्हा ही विचार करतो कीआज जर मी शिकार नाही केला तर उपशी मरूण जाईन. म्हणून प्रत्येक वेळी कोणताही कामासाठी तयार राहा. तूम्ही जर तयार नसंल तर समोर जाऊ शकणार नाही.
म्हणून विध्यार्थी मित्रानो खूप अभ्यास करा. शिक संघटीत वा, संर्घष करा.
धन्यावाद
(विलास वेलादी)
(वर्ग १० वा)
Dear vilas,
ReplyDeleteYour post reflects problems that you are facing.
But don't take tension of education or your performance. Give your best wholeheartedly from bottom of your heart. Things will fall in place.