मला असे वाटते...




आज आपण भारत देश नक्कीच प्रगतीच्या मर्गांवर आहेत.आजही आपल्या पुढे अनेक समस्या आहे अशा परिस्थिती आपण प्रगती करु शकतो का मला तर नाही वाटतं या समस्या वाव्यासारखे प्रगतीमागे धावणाव्या भारत हा पर्वत सारख्या उभ्या आहेत ज्यामळे भारत मध्येच कुठेतरी कमी पडत आहे या देशाला विकास करायचा असेल तर या सगळ्या समस्या मिटविण्यासाठी सुरुवातील,घर,घरांपासुन,गाव गावापसुन शहर आणि शहरापासुन देश हे सगळ्या जागृती आपल्याच कर्तव्य आहे असे मला वाटते ही सगळ्या शिक्षणामुळे जागृती होईल व आपण जर विचाराची दिशा योग्य ठेवली तर कहीच अवघड नाही म्हणजे नवयुवकांसाठी सर्वात मोठी गोष्टी म्हणजे त्याच सकारात्मक दुष्टीकोन आसणारी माणसे आपल्यापुढे आत्माविश्वास, चिकाटी,हे गुण दिसुन येतात ज्याप्रमाणे आपल्या शरीराला रोज चांगल आहाराची गरजा असते तशी आपल्या मनालाही दररोज उत्तम विचाराची आवश्याकता असते जसे शरीराला खराब झालेला अन्न तसे मनालाही घाणेरडे विचार येतात रोग असलेला माणुस मन याशिवाय आपण काही करु शकता नाही    

शेवटी एवढाच सांगतो की ज्या जगात मी आलो ते जग मृत्युपूर्वी मी सुंदर करुन जाईन अशी माझी जिद्दी आहे केवळ विर्थ्यांबददच नव्हे तर आपल्या सर्व समाजाबदद्ल माझी ही तक्रार आहे की आपण जीवनकडे पाहतच नाही तुम्ही काय आहात हे तुम्हाला नवलाच वाटले परंतु तुम्ही काय बनू शकता याचा तुम्हाला पत्ताच नाही तरुण संतृष्ट असु असंतृष्ट सारखे आहे काय हा देश आहे या तरुणांनी जीवनाची आव्हन स्वीकरायची आहे तरुणा माणासांनी उठा आणि जागे व्हा असे मला वाटते तेव्हाच आपला देश उज्ज्वल भावितव्य होइल व तेव्हाच समोर जाईल तेव्हाच आपले देशाचे नाव कामवले आपण रोज योग रीतीने काम करतो ते पण तसेच देशाला योग दिशेने आकार मिळले तुम्ही या जगाचा अनुभव घ्या कारण अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे जीवनात आपल्या यश आणि अपयश या दोन गोष्टीच्या महत्त्व आहे जगतांना प्रकाशाचे महत्त्व कळवण्यासाठी म्हणजे तो जवळ असताना त्याचे मोल संपणार नाही व पुर्वीसारखे जग नाही आत सुधारलेली पुर्वी कसा होता मुलगी लहान असतानाच विवाह करुन द्यायचे आत २०-२५ वर्ष होईपर्यंत कोणीही लग्न करत नाही कारण शिकलेले असतात      

दिलीप गावडे वर्ग(१०)वी

गाव-इरपणार