नियाम आहे की, पक्त
शिकालेले मुला ठरवातात की, गावात काय
नियाम असयाल पाहिजे आणि काय नाही तेचा ठरवात असतात. त्यांचा जर नाही ऐक्याला तर
पैसे मागतात. शिकालेले मुला अस भेदभाव करतात असतात. मुलींना त्याचा पंसदचे कापडे
घालयाला नाही देतात. माझा गावाचा नाव मन्नेराजाराम आहे. माझा गावातले काही लोक शेती
करतात. व काही लोक दुसरा व्यवसाय करतात. माझा गावात गोंडी, तेलगु, महार, हलबी,
बांगली इत्यादी भाषा बोलणारे लोक राहतात. मी त्यांच्या बद्दल व गावातले वेगवेगळी
भाषा बोलणारे लोकं कसा जातीभेद करतात. त्यांच्या बद्दल मी थोडक्यात लिहाली आहे.
गोंडी मुलं जेव्हा ढोल वाजविणाऱ्या मुलींना घरात
आणतात. तेव्हा मुलांचे आई-वडील तिच्यांशी चांगला वागतात. आणि आजूबाजूचे लोक पण
तीच्याशी चांगला वागतात. ती बनवलेली पदार्थ आजूबाजूचे लोक खातात पण जेव्हा काही
कार्यक्रम वैगरे असतात. तेव्हा ती जर घरातले काम करते व भात, भाजी बनवते. तेव्हा
ती बनवलेले भात, भाजी, गोड पदार्थ, हात लावलेले पाणी सुद्धा ते लोक पीत नाहीत, भात
खात नाहीत व घरात बसत नाही. ते पक्ता दुरूनंच बघता असतात. मुलाचे व मुलीचे मिटींग
ठेवतात तेव्हा मुलाचे आई-वडीलना संगतात कि या दोघांना घरात ठेवयचा नाही. त्यांनी
दुसरा घर बांधून रहायचा आणि दुसऱ्या गावातल्या
लोकांना बोलावून त्यांना जेवण द्या असे सांगतात. त्या मुलांचे आई-वडील काही
म्हटलं तर गावातले लोक त्यांना त्यांचे कुठल्याच कार्यक्रमात उपस्थित राहणार नाही
असं संगितलं जातं. ते कुटुंब काहीच करू शकत नाहीत. जे गावातले लोक सांगतात ते
त्यांना ऐकावे लागते. ख्रिश्चन मध्ये काही लोक जातात. म्हणून गावातले काही लोक
त्यांच्याशी बोलत व काही बोलत नाहीत. त्यांना कोणीच मदतील जात नाहीत. गावात जर
कोणी मारण पावला तर जे लोक ख्रिश्चन मध्ये जातात त्यांनी जर त्या कार्यक्रमात मदत
केला तर गावतले लोक त्यांना म्हणतात की तुमच्या मुळे हा मारण पावला आहे. तुम्हीच काहीतरी केले असं म्हणतात.
ते लोक पण माणस आहे, ते लोकांना माहित असून तरी अस का करतात. ते ख्रिश्चन मध्ये
जातात म्हणून का?. भामरागडतालुक्यात काही गावामध्ये ख्रिश्चनत
जाणारे लोकचा पण हेच परिस्थीती आहे. त्या लोकांना कसा वाटत असेल ? गावातले लोक आधी त्यांच्याशी चांगले वागत होते त्यांना - त्यांना मदत
करत होते. पण आता त्यानी दुसरा धर्म स्विकारला म्हणून तेच लोक त्यांचाशी चांगला
वागत नाहीत. असं का करतात. अखेर ते पण माणसेच आहेत.
हलबी लोकंचा लग्न तीन किंवा चार
दिवस आसतो. एखाद्या मुलीगी जर घरातुन पाळून गेली तर तिला मरतात, तिच्या संबघ
थोडतात, तीला घरात येऊ देता नाही. लग्न झाल्येला मुली पक्त साडी लावयाच. दुसरे
कापडे घालयाच नाही. घातल्या तर गावतल्ये लोक 100 किंवा 1500 अस पैसे मागतात. माझा
गावात असं
वर्ग 10 वी.
No comments:
Post a Comment