व्यावसाय व शेतीचे उपयोग
शेती
हा जगातील खुप महत्त्वाची घटक आहे.शेती आपण स्वतःसाठी व दुसऱ्यांसाठी करतो.शेती
विषयी सर्व लोकांना माहित आहे.शेती सर्वांनी करतात. प्रत्येक गावात,शहरात वदेशांत
शेतीचे व्यावसाय केली जाते.व्यावसायाचे वेगवेगळया प्रकार आहेत.कापूसे जे आपण शरीर
झाकण्यासाठी वापरतो.कपडे,थंडीचे स्वेटर.गहू पिठ पोळी व चपाती या प्रकारचे.
उसमधून
साखर बनवतात आणी धानपासून भात
बनवतात.आपल्या महाराष्ट्र राज्यात माझा मनाने तर धान्याची व्यावसाय खुप प्रमाणात
केली जाते.पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारही दिशांमध्ये शेतीचा व्यावसाय केली
जाते.शेतीमुळेच माणूस जगत असतो.आणी शेती न केल्यास ते जीवण जगू सकत नाही. म्हणून
शेती व्यावसाय सर्वांनी करतो.धान पिकवण्यासाठी पावसाची वाट पाहत राहतात.पाउस पळला
कि नांगरनी करण्याची सुरूवात करतात. नांगरनी करायची संपली की खत ठाकतात त्या नंतर
धन पेरतात.धान परून झल की दोन-तीन महिनानंतर कापनी सुरू करतात.धान कापण्याचीसंपली
की चूरणी सुरू होते.शेती करून संपल की धान विकण्यासाठी नेतात.
आपल्याकडे भाज्यांची व्यावसाय ही करतात.त्यांची
किंमत उन्हाळ्यात खुप प्रमाणात वाळतो.आणी पावसाळ्यात कमी होतो.त्याचे कारण आहे
पावसाळ्यात जास्त प्रमाणात व उन्हाळात खमी प्रमाणात केली जाते.त्यामुळे फळ
भाज्यांची भाव कमी जास्त होत राहतो.म्हणून विक्री जास्त प्रमाणात होतो.
- नाव.शिवाजी
पुंगाटी
लो.बि.आ.शा.हेमलकसा वर्ग १० वा
No comments:
Post a Comment