झाडे तोडू नेये म्हणून उपाय...



जर आपण लाकडाने भात वैगारे शिजवलं नाहीतर कशाने शिजवायचा आपल्या जवळ तर गॅस, सौरऊर्जा, पवनऊर्जा, इत्यादी नाही आहते. पण  लाकूड न जाळतं एक दिवस उपाशी भात न मांडता राहू शकतो. पण एक आटवडा राहू शकत नाही. तरी पण आपण प्रयत्न केलं तर ते शक्य आहे .त्यासाठी आपल्याला सरकारकडून किंवा स्वतःच्या पैसातून गॅस विकून घेणं मत्त्वाचे आहे. आज जवळ- जवळ सर्व जंगल नष्ट होत चालले आहे. आपण एक उपाय करू शकतो. ते म्हणजे आपण स्वतःच्या बागेत आपले गरजा भागावणारे झाडांना सोडून दुसरे झाड  लावायला पाहिजे. आपण जास्तीत जास्त त्याची देखभाल करायला हवी. आपण उपाय सूचवतो पण करत तर काहीच नाही. आपल्याला ते करायला पाहिजे सिदध करून दाखवयाला पाहिजे आणि सरकारला अशी सांगायला हवी, की जे झाड वाढून गेलेला त्यांच झाडाला तोडन्यात यावी अन्यया दुसरे झांड तोडू नये. आपण सांगायला हवे किंवा जे लोक हिरवेगार झाडांना तोडतात त्याच्यावर दंड घेण्यात येईल असे आयोजन करण्यात यावी .

पाहिआपल्या भारत देशातील कोणीही लोक झाड लावतात. पण ते माणसाला उपयोग असा झाड लावतात . कोणीही लोक असा विचार करत नाही. पक्षीसाठी झाड लावला पाहिजे. असा कोणीही विचार करत नाही. असा मला वाटते आहे पण पक्षीसाठी झाड लावला पाहिजे  असा मला वाटते . जर झाड लावते पण कोण्यसाठी लावते याच्या विचार करते नाही माणसासाठी उपयोग आहे . पण पक्षीसाठी ही उपयोग आहे जर पक्षी नसेल. तर आपल्या देशात पाऊस पडणार नाही. जर माणूस झोपडी किंवा इमारती बांधने राहतात. तसेच आपण जर पक्षीसाठी झाड लावला. तर किती चांगला वाटले. जर आपल्या घर कोणीही तोडांल तर आपल्याला चांगला वाटणार नाही.तसेच पक्षीन वाटते असेल. पण निजीव आहेत. म्हणून काहीच वाटत नाही. कोणीही लोक झाड लावतात. पक्षीसाठी किंवा प्राणीसाठी नाही लावते.लावला जे.          


2 comments:

  1. छान लिहीले आहे..आणखी प्रयत्न कर

    ReplyDelete
  2. छान लिहीले आहे..आणखी प्रयत्न कर

    ReplyDelete