शाळा चित्रपट

मिलिंद बोकील हा लेखक लहानपणी ज्या शाळेत शिकत होता. त्या शाळेच्या जुनी आठवणी म्हणून एक “शाळा” नावाच्या कादंबरी लिहिली. त्या पुस्तकातून मला आवडणारे आणि मला अनुभावणारे गोष्टी त्या शाळा नावाच्या मराठी चित्रपटात दाखवले आहेत. ते चित्रपट मी नववी वर्गात असताना बघितलं. त्या चिपटात पण नववी वर्गातले मुलं मुलींच्या गोष्टी दाखविले आहे. त्या चित्रपटात जसा चौघे मित्र आहेत. तसा आपले पण मित्र असतात. कोणी हुशार तर कोणी अगदी हुशार नसणारा पण असतात. पण ते एकमेकांना समजुन वागणारे असतात आणि मदत करणारे असतात. म्हणून आपले मित्र आपल्या सारखे वाटतात. आपण त्यांचा सोबत चांगला राहतो. एखादा वेळी आपला मित्र सोडून गेला किंवा मित्र नावाच्या नाता तुटला की आपल्याला खुप दुःख होतो आणि सतत त्याच्याच आठवण येतो. हे मला अनुभावलेला मित्र संबंधाच्या गोष्टी या चित्रपटात मला पहायला मिळाले.

जसा माध्यामिक वर्गांचे मुलं मुलींवर घडणारे गोष्टी म्हणजे मुलांना मुलींच्या प्रेम विषयी आकर्षण वाटतो म्हणून ते वेळ मिळेल तेव्हा तिच्याकडे बघत असतात. व तिला बोलण्याचे प्रयत्नही करत असतात. हे असाच सारखा दृष्या त्या चित्रपटात बघतांना मला कळलं की एका शाळेत किंवा एका कॉलेजात हे प्रेम सबंध नसतो. तर ते त्यांचा वय असल्यामुळे प्रत्येक शाळेत किंवा कॉलेजात प्रेम सबंध असतो हे कळले. व माझा चेहरात आनंद पसरला. त्या चित्रपटातला नववीवर्ग आणि आपल्या नववी वर्गातला सबंध म्हणजे त्यांचा जेव्ह ऑफ प्रेड असतो तेव्हा त्यांना वाटतो की हा प्रेड आता आपल्या इच्छानुसार गेला पाहिजे. पण त्यांना दुसराच विषय शिकवतात.तसेच कधी कधी माझा पण वर्गाचा असाच पोपट होतो. जसे ते सिनेमाचे नावे ओळखण्याचे खेळ खेळतात तसेच आम्ही इंग्लिश शब्द ओळखण्याचे खेळ खेळत होतो. हे मला अनुभवलेला दृष्य बघतांना मला एकदम  आनंद झालं.

या चित्रपटातुन मला असे कळले की मुलींच्या प्रेमात पडले तर आपला मनात किती भाव भावना बदलतात. पण विद्यार्थ्यांनी स्वताःच्या विशिष्ट वयात बघितलेले सिनेमातले हिरो-हिरोहिनचे प्रेम विद्यार्थ्यांच्या मनात ते खोलवर रूजलेली असते.त्यामुळे त्याच हिरो-हिरोहिनचे अनुकरण विद्यार्थ्यी किंवा सामन्य लोकं सुद्धा करतात,आणि त्यांनाही एकादा मुलीवर प्रेम किंवा आकर्षण वाटतो आणि त्या मुलगीच्या जवळ जाण्याच्या प्रयन्त करतात व त्यांच्या प्रेम जुळतो. पण त्या  विशिष्ट वयात प्रेम म्हणजे काय असतं, हेच त्या विद्यार्थांना कळलेला नसतो. विद्यार्थी मुलींच्या प्रेमात पडतात, पण काहीकाळानंतर त्यांच्या मनातून प्रेमाच्या रस निघून जातो.काही काळानंतरच त्यांच्या प्रेम तुटतो किंवा काही घडतो. पण मला हे सर्व मान्य आहे, या विशिष्ट वयात प्रत्येकालाच आकर्षण किंवा प्रेम वाटतो.परंतु मला असा वाटतो की प्रेम ही अतिशय नाजूक भावना असतो. त्यामुळे प्रेम ही भावना एखदा आपल्या मनात खोलवर रूजली की ती आपल्या मनातुन काढणे अशक्य वाटते. दु:खही वाटतो.प्रेम एखदा तुटली की ती जोडता येते, पण जोडलेली प्रेम आधिच्या प्रेमासारख नसतो. त्यामुळे प्रेम ही काळजीपुर्वक करायला हवी.
           

दिनेश हबका (कारमपल्ली)
वर्ग 9 वा

1 comment:

  1. दिनेश तू खूप छान प्रयत्न केला आहेस
    असेच लिहीत रहा..अभिनन्दन

    ReplyDelete