भामरागड मधील लोकांचे अवस्था


 

भामरागड तालुक्यात खूप खेडे गाव आहेत. पण खूप दूर दूर आहेत आणि त्याचा गावत चांगला शाळा नाही. ते लोक शिकलेले नाही शिक्षणाचा महत्तव कळत नाही. ते लोक अंधश्रद्धा वर विश्वास ठेवतात. भामरागड मध्ये खूप अंधश्रद्धा माणतात. भामरागड तालुक्यात जास्त शिकलेले नाही. कोणी पहिले पासून शिकलेच नाही.त्याना आयुष्यभर किती त्रास होणार आणि जे लोक शिकलेले नाही. त्यांना आता पसवतात किंवा लूठमार करतात. न शिकलेल्या माणसाना बरोबर हिशोब करता येत नाही. त्यांना कोणीच मदत करत नाही. त्यांचा जीवनात काय अडचीणी आहेत हे आपल्याला माहित नाही. लोकांवर किती अन्याय होत आहे आणि त्यांवर कोणीच आवज उठवत नाही. आता लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरली आहे. भामरागड मध्ये आता कोणकोणत्या गावात वीज नाही आणि चांगली रस्ते नाही. ते पायदल चालतात आणि लोकांध्ये भिती निर्माण होतो.

ते मग काही करु शकत नाही. अशा होऊ नये म्हणून तरुणांनी आवाज उठवला पहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना पण जगण्याचा स्वतंत्र आहे आणि त्यांना पण जगण्याचा हक्क आहे. हक्क मिळवण्याचा त्यांना आधिकार आहे. भामरागडवर राणाऱ्याना वाटत असेल की भामरागड सुधारला पाहिजे. सर्व लोक चांगले पाहिजे अशा प्रत्येकाला वाटते आहे. भामरागड मध्ये दारूबंदी खूप प्रमाण वाठले आहे. ते बंद करायला पाहिजे हे सगळे करायला तरुणांनी प्रयत्न केली पाहिजे.

नाव-रंजना पूंगाटी (वर्ग ९ वा)

गाव-हितापाळी.

 

2 comments:

  1. रंजना, तुझा ब्लॉग मी वाचला
    आनंद झाला की तू ब्लॉग वापरते
    शुभेच्छा

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete