माझे शिक्षक सांगतात
कि मुलांना सिनेमा पेक्षा नाटक पेक्षा कविता
आवडतात आणि पुस्तक सुध्दा पण मी कधीच
एखादी गोष्टी पूर्ण पुस्तकभर एकच गोष्टी
असलेले पुस्तक किंवा
कांदबंरी वाचली नाही म्हणून मला आवडत नव्हते पण शोध हा कांदबरी वाचली त्यानंतर मला
वाटल सिनेमात जे असते ते पुस्तकात तर
असताच पण काही गोष्टी पुस्तकात असलेले सिनेमात नसते मला हे काही पुस्तके वाचल्यावर
कळलं पण जेव्हा मी अनुभवली तेव्हा मात्र मला उत्साह वाटल.
शोध हा पुस्तक आम्ही
दोन आठवडा वाचत होतो ते पुस्तक इ.स १९६०साली
काळातली आहे.त्याचात एक रह्स लपून होता ते खजि
ना शोधून
काढण्यासाठी पहिला गट केतकी देशपांडे, सोनत निनार कुलकर्णी. दुसरा गट आबाजी
राकेश जंयत राज विकी हे खजिना शोधुन काढणारे होते. मला पहिल्यादा खुप
कंटाळा येत होता एक-एक वेळा असं वाटत होत
कि इथून मी केव्हा ऊठून जाईन मग नंतर मला एक-
एक खुप मजा वाटु लागली केव्हा छान वाला भाग येत होता तेव्हा सर जेवन करायला जात
होते.
मला असं वाटत होत कि
सरांना थबावुन गोष्टी सागायला लावु आणि राग पण येत होता मग सर आलं कि मेसमध्ये काय
झालं ते सागत होते जास्त हसायचा सांगत होते आणि एक-एक वेळा मस्त COMEDY सागतं आम्ही खुप
हसत होतो थोडा वेळ असचं जात होता.
मग सर वाचायला
सुरुवात करत होते सर गोष्ट वाचतांना मध्ये फोन येत होता सर एक-एक वेळा फोन ऊचलतचं
नव्हते आम्ही गोष्ट एयकत होतो. आम्हाला एक दीवस सरांनी खुप गंबिर गोष्ट सरांनी आम्हाला
सागितले कि तुम्ही केव्हा ब्लाग लिहाल तेव्हास मी गोष्टी पूर्ण करेन असं म्हणाले
दोन तीन मुली हो म्हणाले मग दुसरा दिवसी काही मुली लिहुन आणले मी मात्र लिहून नाही
आणली मला ब्लाग कसा लिहायच तेच कळत नाही
ब्लाग कसा लिहायचा आणि मी माझ्या friend ला विचारली तर तीने सांगितले .
कि Blog कोणत्याही गोष्टी
वर लिहायचा गोष्टी मध्ये काय वाटलं गोष्टी कसा बद्दल आहे गोष्टीत काय आहे हे महत्व
असते मला गोष्टी खुप आवडला आणि खुप काही शिकायला मिळाला त्याच्यात आंनद वाटत होता.
आणि एक –एक वेळा दुःख वाटत होता व गंबिर पण वाटत होता.पण त्यादीवसी मग गोष्ट
संपली.म्हणून मला आज खुप दुःख झाला कारण कि गोष्ट पूर्ण झाला नाही ते गोष्टीच्या
दूसरा भाग लेखकांनी लिहीलेला नाही म्हणून मला दुःख झाला दुसरा भाग जर निघाला तर मी
नक्कीच वाचीन .
धन्यवाद .
खरचं दुसरा भाग या़यला हवा होता. छान लिहीलायस ब्लॉग.
ReplyDelete