माझा गावाबद्दल


        माझ गावच नाव पल्ली आहे. भामरागड, हेमलकसा आणि ताडगाव पासून नव किलो मीटर अंतर आहे.गावाचा चार ही बाजूत जंगल आहे. २००० मीटरावर एक नदी आहे. ती नदी भामरागडातून तीन नदीचा पाणी एकत्र येऊन ती नदी, माझ गावाच बाजूने वाहते. त्या नदीला इंद्रवती म्हणतात.  नदीचा पल्लीकडे छत्तीसगड आहे.
       गावात ८३ ते ८५ पर्यंत घरे आहेत.  २०० ते ३०० पर्यंत कलोक राहतात. गावात विजेची सोय आहे. गावात सर्व लोक एक जुटीने राहतात. सर्व लोक एकत्र युउन निरनय घेतात. गावात वेगवेगळ्या सन साजरा करतात. साजरा करताना प्रतेक गलीतल्या मानसांकडे वेगवेगळ्या काम सोपवल्या असतात.  गावातला सर्वात मोठा सन म्हणजे जत्रा होय. या सनाला वेगवेगळ्या गावाचे लोक बघायला येतात. याच दिवसी छत्तीसगळ मध्ये जतलू मध्ये साजरा करतात. गावातल्या मुलांसाठी आनंदाचा सन आह. तसा इतर सनात ही आनंद असतो पण या सनात इतर नवीन नातेवाइकांची ओलख होते. वर्षातून एकदा साजरा केला जातो. या जत्रात पुजारी माणसना आणि बायाना ७ ते १२ वाजे पर्यंत नचवतात. त बघण्यासाठी लोकांची गर्दी भरलेली असते.      
        माझ्या गावात शेती, पशुपालन, आणिाजिपाला पिकवला जतो. भाजीपाला पिकवण्यासाठी गावाच माती छान आहे. गातले लोक भाजीपाला विकण्यासाठी भामरागडला आणि हेमलकसाला आनतात. गातल्या लोकाना भाजीपाला नेण्यासाठी खूप त्रास होतो, कारण दोन डोंगर चढून आणि डोकसावर भाजीपालाचा ओझ घेऊन चढावा लागते. बाया दर बुधवार आणि रविवारला आणतात. माणस सुधा कावळने आणतात. ताडगावला फार नेत नाही. दर बूधवारी ५० – १०० रूपयचा भाजीपाला वीकतात. त्यास पैसेने टिकट, मरची घेतात. आता थोडा प्रमाणात आधुणिक पधतीचा शेतीला सुरूवात करत आहेत.     
        गावात मुलांचा संघटना आहे, ते २००१८ ला सुरूवात केले आहे. सर्व मुलांनी निरन्य घेतले की गावात स्वच्छता, वेशन मुक्त करण्यासाठी आणि गावाला कसा स्वच्छता ठेवता येइल याचा निरनय घेतात. यासाठी दर महिण्यातून दोन वेळा रविवारचा दिवसी एकत्र येतात. गावात २० ते २५ अर्धवट शिकलेले मुल आहेत.         
                                                                                
                                                                   ना: शकिल कोरसामी (वर्ग १० वी)

No comments:

Post a Comment