मला पशुपक्षी खूप आवडतात. म्हणून त्यांचे वर्णन
केली आहे.
पशुपक्षी खूप वर्षे पुर्वी पासून आहेत. पण दुःख
सहण करत राहतात. पशुपक्ष्यांणा माणसे त्रास देतात.
म्हणून पक्षांना खूप दूःख होतो. पहिले खूप
पक्षी होते ते कुटेही घरट बांदत होते. उदाः घरात ,झाडात किवा कुटे झाड मिळेल तीथे
घरट बांदत होते. पण आता तसा नाही आता फक्त झाडा वर बांदते. माणसे पशुपक्ष्यांणा
मारतात किव मारूण खातात. शिकारी करायला जातात. आणि जंगाल नष्ट करतात. म्हणून
पक्ष्यांणा त्रास होतो. कुटेही घरटा दिसला की घरट्यांना माणसे काळतात. आणि
पक्षांना मारूणखातात. म्हणून पक्ष्यांसाठी माणसे राकक्षश बनले आहे. पक्षी पोठ
बरण्यसाठी किती मेहन्नत करतात. ते लोंकाना माहित नाही. म्हणून मारूण टाकतात.आता पाक्ष्यांच्या संख्या कमी झाला आहे.
पहिले पक्षी इकडे तिकडे आकाशात उडत होते. पण आता आकाशात पण दिसात नाही. पक्षी
भितात की मला कोणीतरी मारूण टाकेल किवा खाऊण टाकेल असा विचार करते. माणसांना
पक्षांचा दःख दिसात नाही. फक्ता स्वताःचा विचार करतात. आपलयाला किती संकट येते
तेवळा संकट पशुपक्ष्यांना पण येते. ते स्वःता कष्ट करूण जिवन जगतात. आणि आता पण जगत
आहे. आता पण माणसे मारूण खातात. म्हणून पक्षी दिसात नाही. फक्ता बगळे, कावळे,
चिमणी इत्यादी प्रमाणे जास्ता दिसतात. माणसे ऐवळे दुष्टा आहेत. आणि शहरांकळे तर
पक्षी बिलकूल दिसात नाही. फक्ता कबूतार दिसतात. शहरांकळे तर खूप प्रदूषण होतो.
पीण्यासाठी पाणी मिळात नाही. अता पशुपक्ष्यांणा शहरात गळतो. मला असावाटते की
पशुपक्षांना माणसे त्रास देवू नये, जंगला तोडू नये, असा वाटते.
नाव –रजनी हबका वर्ग -१० वी
.रा=कारमपल्ली
No comments:
Post a Comment