व्य़ाशन
मूक्ति आमच्य़ा गडचिरोलीत जास्त प्रमाणे
व्य़ाशण करतात आणि लोक मरतात वर्षभरातून २०,३०
जन मरतात आणि ते व्याशणथ
लहान पासून करतात . व्याशन कसा पासून होतो .आपन
लहान असतो आणिआपन मीत्रान बरोबर खेळतो
खातो जर आपला मित्र तंबाखू खात असेल तर ते
व्याशण आपलयालाही लागू शकतो
म्हणून आपलयाला काय करायला पाहिजे,(१) आपलयाला
मित्रा बरोबर दूर रहायला पाहिजे
(२)आपन व्यशणाकळे दूलर्क्ष केले पाहिजे. (३) जर
कोणि व्याशण करत असेल त्याला सागितल पाहिजे कि
व्याशण केल्यातर मानशिक परीणाम होते आणि कैन्सर हि होतो .
आणि भामरागड तालूका मध्ये जास्त आदिवासी लोक
राहतात आणि ते जास्त प्रमाणे व्याशण करतात.
आणि ते जास्त म्हणजे लग्न मध्ये दारू पितात .
आणि भामरागड तालूका मध्ये मोहाचे फूल वेचतात आणि त्याचा दारू
काढतात.आणि वेगवेगळया फळाचे दारू काढतात आणि भामरागड
तालूकातील जेवढे गाव आहे तिथेआता व्याशण बंध होत आहे
नाव सूनिल बाकडा
रा पल्ली , वर्ग१० वा
.
No comments:
Post a Comment