भामरागड मध्ये शेती कसा करतात


भामरागडवर शेती कसे करतात आमच्याकडे एखदाच करतात व कसे शेतीचे उपयोग करतात तेस महित नही शहरात आणि गावात खूप परक असतो.शहरात दोन वेळ उप्बलध करतात.आणि आमच्याकडे एखदाच करतात. म्हणून आमचकडे उत्पादन कमी होत असतो. वआमच्याकडचे लोकांना महितच नसतो.की पाणी साठवता येत नाही.म्हणून शेतीचे उत्पादन होत .जर शेती कशे वापरतात हे जर महित असत.तसेही आमच्याकडे शेती खूप असतो.पण वापरत नसतो हे आदिवासी लोकांचे कंडीसन असतो.व शहरातच लोकांन टेकनिक असतो
.आदिवसी लोकांन टेकनिक नसतो.म्हणून आदिवसी लोक मागे असतात.शहरात शेती विकासीत होत राहते. गावात किंवा आदिवासी भागात मागे रहतात. परक आदिवासी लोक अशुद्दरूत असतो.शहरात शुद्धत असतात.हे परक आहे.शहरात वेगवेगळे व्यावसाय करतात. आदिवासी लोक एकाच व्यावसाय करतात.आदिवास लोकांना कुकुट पालन म्हणजे तेही माहित नसते. इकडचे लोकांन दोन व्यावसाय महित आहे. एक म्हणजे दारू व शेती हे सोळुन त्याना माहित आहे.तर दोस्तो आवडल तर वाच.माग सांग खरा आहे कोटा सांगा ?
            प्रत्यक्ष येउन बगा इकडचा शेती कशे वापरतात.व कोट वाटत असेल तर भामरागड गावात ये आम्ही दखतो.पावसळत ये तेव्हा तुमाल रियली बागात येईल.व वसंत ऋतु एखद ये.इकडचे काय करतात कशा वापरतात.कशा उब्पधन करतात. हे सर्व महित पवासळत किंव वंसत श्रुतूत महित होईल.या दोन श्रुतूमध्ये य.तुम्ही पकत आदिवासी भागा मध्ये जाहुन विचर व्यासय म्हणजे काय?या भागात अशिक्षित लोक राहतात. शिक्षणचा महत्व ही महित नही.
                                                                                                                    तुम्हाल आवडल likeकरा  

   अशोक पुसाली
    गावाःपेनगुडा
     ताःभमरागड
    जिःगचिरोली

No comments:

Post a Comment